January 28, 2009

किल्ले "जंजीरा"












किल्ले "जंजीरा"

Murud - Janjira

Murud is 167 km away from Mumbai, on the Konkan Coast. One can either travel by road, via Panvel and Alibaug or take a ferry from Gateway to Mandwa, near Alibaug and travel about 50 kms by road.

Sahaydri Sangh planned for 1 1/2 days. Day 1 was for exploring the Janjira fort, Murud beach and if time permits, other historical places in and around Murud. Plan for day 2 was to cover Birla Mandir & Kashid Beach.

Janjira fort is accessble from Rajpuri (the old port), 4km from Murud, by sail boats.

History

Janjira fort was originally constructed in the 12th century by Siddis, businessmen turned rulers from Abyssinia, near Africa. While that puts the age of the fort as 950 years old, most records say that the fort in its current form was built over 350 years back by Siddi Johar. This is the only fort in 700+ km coastline of Maharashtra which remained unconquored. With a height of over 90ft above sea and 20 ft strong foundation, it took 22 years to build the fort. Attacked by the Portuguese, the British, Shivaji, Knhoji Angre and Sambhaji, the fort remained unconquored. Sambhaji went ahead and constructed a fort in a nearby island (Padamdurg Fort, now known as Kasa) . Kasa fort is not accessible for public and requires special permission from Port Trust / Navy.

महाराष्ट्राला मोठा सागर किनारा लाभला आहे. अनेक खाड्यामुळे हा सागर किनारा दंतुर झालेला आहे. सृष्टी सौंदर्याने नटलेल्या या सागर किनार्‍याजवळ अनेक प्रेक्षणीय आणि ऐतिहासिक घटनांना उजाळा देणार्‍या अनेक स्थळांचा समावेश होतो. या किनार्‍यावर असलेल्या जलदुर्गांमध्ये रायगड जिल्ह्यातील जंजिरा हा एक अभेद्य किल्ला आहे. जंजीरा चा अर्थच मुळी समुद्राने वेढलेला किल्ला

रायगड जिल्ह्याच्या पश्चिम अंगाला अरबी समुद्र (जुने नाव सिंधूसागर) आहे. या समुद्राला लागूनच मुरुड तालुका वसलेला असून तालुक्याचे मुख्य ठिकाण मुरुड येथेच आहे. मुरुडमधून चार पाच किलोमीटर अंतरावर राजपुरी हे गाव आहे. हे गाव खाडीच्या किनार्‍यावर आहे. येथून जंजिरा किल्ल्यावर जाण्यासाठी शिडाच्या होड्यांची सोय आहे.

जंजिर्‍याचे सिद्दी हे मुळचे ऑबिसिनियामधील. हे दर्यावर्दी शूर, काटक व दणकट होते. त्यांनी प्राणपणाने जंजिरा लढवला. अनेकांनी जंजिरा जिंकण्याचा प्रयत्न केला. पण तो यशस्वी होवू शकला नाही. छत्रपती शिवाजी राजांनाही जंजिर्‍यावर स्वामित्व मिळवता आले नाही. इ.स.१६१७ ते १९४७ अशी ३३० वर्षे जंजिरा अंजिक्य राहिला.
जंजिर्‍याचे प्रवेशद्वार पूर्वाभिमुख आहे. होडीने आपण प्रवेशद्वारापर्यंत पोहोचतो. या प्रवेशद्वाराच्या आत एक उपदार आहे. प्रवेशद्वाराजवळ एक शिल्प आहे. बुर्‍हाणखानाची दर्पोक्तीच या चित्रातून दिसून येते. एका वाघाने चारही पायात चार हत्ती पकडलेत व शेपटीत एक हत्ती गुंडाळला आहे, असे ते चित्र आहे. बुर्‍हाणखान इतर सत्ताधिशांना सुचवतोच की, तुम्ही हत्ती असाल, मी पण शेर आहे. या किल्ल्याकडे वाकड्या नजरेने पाहण्याचे धाडस करु नका.

जंजिर्‍याची तटबंदी बुलंद आहे. त्याला सागराकडे ही एक दरवाजा आहे. एकोणीस बुलंद असे बुरुज आहेत. दोन बुरुजांमधील अंतर ९० फुटांपेक्षा जास्त आहे. तटबंदीवर जाण्यासाठी जागोजाग पायर्‍या ठेवलेल्या आहेत. तटबंदीमध्ये कमानी आहेत. त्या कमानीमध्ये तोंड करुन तोफा ठेवलेल्या आहेत. जंजिर्‍यावर ५१४ तोफा असल्याचा उल्लेख आहे. यातील कलालबांगडी, लांडाकासम व चावरी या तोफा आजही पाहायला मिळतात.

किल्ल्याच्या मध्यभागी सुरुलखानाचा भव्य वाडा आज पडक्या अवस्थेत आहे. पाण्याचे दोन मोठे तलाव आहेत. किल्ल्यामध्ये पूर्वी तीन मोहल्ले होते. यातील दोन मोहल्ले मुसलमानांचे व एक इतरांचा असे होते. पूर्वी किल्ल्यामध्ये मोठी वस्ती होती. राजाश्रय संपल्यानंतर ती सर्व वस्ती तेथून उठून गेली.

मुरुड जंजीरा या किल्ल्यावर महाराज कधीच आले नाहीत. कारण हा किल्ला शेवटपर्यंत सिद्दीकडेच होता. महाराष्ट्राच्या इतिहासातला हा एकमेव अपराजित किल्ला आहे. छ. संभाजीराजांनी प्रयत्न केला होता. त्यासाठी त्यांनी हल्ला करणे सुलभ जावे म्हणुन तिथुन जवळच एक किल्ला बांधावयास सुरुवातही केली होती. हा किल्ला ' पद्मदुर्ग' अजुनही अर्धवट अवस्थेत जंजीर्‍यावरुन दिसतो. राजांनी समुद्रातील या किल्ल्यावरुन तर सरखैल कान्होजीराव आंग्रे यांनी राजापुरीसमोरच्या डोंगरावरुन हल्ला करायचा आणि सिद्दीला कोंडीत पकडायचे अशी व्युहरचना ठरली होती. हा डाव तडीस जाता तर ......! <span title=अरेरे" shapes="_x0000_i1025" width="15" border="0" height="15">पण तेव्हा अचानक औरंगजेबाने रायगडावर हल्ला केल्याने छ. संभाजीराजांना ही मोहीम अर्धवट टाकुन रायगडाकडे परतावे लागले आणि एक अजिंक्य जलदुर्ग स्वराज्यात येता येता राहिला.

जंजिर्‍याच्या तटबंदीवरुन विस्तृत भाग दिसतो. यात सागरातील कासा उर्फ पद्मदुर्ग व किनार्‍यावरील सामराजगड ही येथून दिसतो. ३३० वर्षे अभेद्य आणि अंजिक्य राहिलेल्या जंजिरे मेहरुब पाहताना इतिहासातील अनेक पर्वांचा आलेख आपल्या नजरेसमोरुन तरळून जातो. थोडा इतिहासाचा अभ्यास करुन जंजिर्‍याला भेट दिल्यास ती निश्चितच संस्मरणीय ठरेल.


छत्त्रपति शिवाजी महाराज की जय.. जय भवानी.. जय शिवाजी...


*** सह्याद्री संघ ***




SAHAYDRI SANGH JOURNEY STARTS BY SPEED BOAT




VIEW FROM LONG DISTANCE




VIEW FROM CLOSE



TOFF PAHARA..




TOFF BURUJ



SIDE VIEW OF JANJIRA




SIDDI PALACE



SAHAYDRI SANGH AT JANJIRA FORT




ANOTHER POSE



GODE PANI AT FORT



WHILE RETURNING..



EK SACCHA SHIVPREMI.. SACHIN CHAVAN



*** सह्याद्री संघ ***


January 6, 2009

छत्रपती शिवाजीराजे



छत्रपती शिवाजीराजे


मराठी साम्राज्याचे संस्थापक आणिएक आदर्श शासनकर्ता म्हणूनओळखले जाणारे छत्रपतीशिवाजीराजे भोसलेएकसर्वसमावेशक, सहिष्णू राजा म्हणूनमहाराष्ट्रात आणि इतरत्रही वंदिलेजातात. शत्रूविरुद्धलढ्याकरतामहाराष्ट्रातल्या डोंगर-दर्यांमधेअनुकूल असलेली गनिमी काव्याचीपद्धत वापरून त्यांनीतत्कालीनविजापूरची आदिलशाही, अहमदनगरची निजामशाही आणिबलाढ्य मुघल साम्राज्यशाहीह्यांच्याशी लढादिला, आणि मराठीसाम्राज्याचे बीजारोपण केले. आदिलशाही, निजामशाही आणिमुघलसाम्राज्य बलाढ्य असलीतरीमहाराष्ट्रात त्यांची सगळी भिस्तस्थानिक सरदारांवर आणिकिल्लेदारांवर होती. ते सरदार/ किल्लेदार जनतेवरअन्याय-अत्याचार करत असत. शिवाजीमहाराजांनी त्या अन्याय-अत्याचारातून जनतेची सुटका केली, आणिउत्तम शासनाचे एक उदाहरणभावी राज्यकर्त्यांसमोर ठेवले.

पहिली स्वारी - तोरणगडावर विजय

ई.स. १६४७ मधे सतरा वर्षांच्या शिवाजीराजांनी आदिलशहाच्या ताब्यातला तोरणगड जिंकला आणि स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवली. तोरणगड हे स्वराज्याचे तोरणच ठरले. त्याच साली शिवाजीराजांनी कोंढाणा(सिंहगड), राजगड, आणि पुरंदर हे किल्ले आदिलशहाकडून जिंकून पुणे प्रांतावर पूर्ण नियंत्रण मिळवले.


आदिलशहाशी इमान राखणारा जावळीचा सरदार चंद्रराव मोरे शहाजीराजे आणि शिवाजीराजे यांच्याविरूद्ध आदिलशहाकडे कुरापती काढत असे. त्याला धडा शिकविण्यासाठी ई.स. १६५६ साली शिवाजीने रायरीचा किल्ला सर केला ज्यामुळे कोकण भागात स्वराज्याचा विस्तार झाला.

शिवाजीराजांचे जवळजवळ अर्धेआयुष्य युद्धे करण्यात गेले .

लोककथा आणि इतिहास ह्यांमधे कालौघात पुष्कळदा सरमिसळ होते, आणि त्यामुळे इतिहासाचा नेमका मागोवा घेणे कठीण होते. शिवाजीमहाराजांच्या बाबतीत ती सरमिसळ खूपच आहे; परिणामी शिवाजीराजांना कोणाचे मार्गदर्शन किती मिळाले हे नक्की ठरवणे निदान आज तरी कठीण आहे. युद्धाभ्यास आणि रणनीती ह्यांसबंधी प्राथमिक मार्गदर्शन त्यांना शहाजीराजांकडून, राजकारभाराचे दादोजी कोंडदेवांकडून तर परकीय सत्तेविरूद्ध लढा करण्याकरता आवश्यक असलेल्या शिस्तीचे शिक्षण जिजाबाईंकडून मिळाले असे मात्र उपलब्ध ऐतिहासिक माहितीरून निश्चितपणे सांगता येते. समर्थ रामदासस्वामी आणि संत तुकाराममहाराज ह्यांचे महत्त्वाचे आध्यात्मिक मार्गदर्शनही शिवाजीराजांना लाभले होते.

सह्याद्रीच्या दोन डोंगररांगांच्या मधल्या खोर्‍याला "मावळ" म्हणतात. पुण्याखाली १२ आणि जुन्नर-शिवनेरीखाली १२ अशी एकूण २४ मावळ आहेत.:--- पवन मावळ,आंदर मावळ, कानद मावळ , गुंजण मावळ, पौड मावळ ,मुठाखोरे ,रोहिड खोरे ,हिरडस मावळ

शिवाजी महाराजांचे मावळामधील सवंगडी :- तानाजी मालुसरे , बाजी पासलकर,कान्होजी जेधे,बाजी प्रभू देशपांडे ,नेताजी पालकर हंबीरराव मोहिते आणि मुरारबाजी.
शिवाजी महाराजांचे सरसेनापती :- नेताजी पालकर, प्रतापराव गुजर, हंबीरराव मोहीते







हे हिंदू नृसिंहा, प्रभो शिवाजीराजा

हे हिंदुशक्ति-संभूत-दीप्तितम-तेजा
हे हिंदुतपस्या-पूत ईश्वरी ओजा
हे हिंदुश्री-सौभाग्य-भूतीच्या साजा
हे हिंदु-नृसिंहा प्रभो शिवाजीराजा

करि हिंदुराष्ट्र हें तूतें, वंदना
करि अंतःकरणज तुज, अभि-नंदना
तव चरणिं भक्तिच्या चर्ची, चंदना
गूढाशा पुरवीं त्या कथूं शकतों ज्या
हे हिंदु-नृसिंहा प्रभो शिवाजीराजा

जी शुद्धि हृदाची रामदास शिर डुलवी
जी बुद्धि पांच शाह्यांस शत्रुच्या झुलवी
जी युक्ति कूटनीतींत खलांसी बुडवी
जी शक्ति बलोन्मत्तास पदतलीं तुडवी
ती शुद्ध हेतुची कर्मी, राहुं दे
ती बुद्धि भाबडया जीवां, लाहुं दे
ती शक्ति शोणितामाजीं, वाहुं दे
दे मंत्र पुन्हा तो, दिले समर्थे तुज ज्या
हे हिंदु-नृसिंहा प्रभो शिवाजीराजा

============================================================

प्राणी मात्र झाले दुःखी, पाहता कोणी नाही सुखी
कठीण काळे, ओळखी धरीनात कोणी
माणसा खावया अन्न नाही, अंथरुण पांघरुण ते ही नाही
घर कराया सामुग्री नाही, विचार सुचेना काही
अखंड चिंतेच्या प्रवाही, पडले लोक

जय देव, जय देव, जय जय शिवराया
या, या अनन्य शरणां, आर्या ताराया

आर्यांच्या देशावरी म्लेच्छांचा घाला
आला आला सावध हो शिवभूपाला
सदगदीता भूमाता दे तुज हाकेला
करुणारव भेदूनी तव हृदय न का गेला
जय देव, जय देव, जय जय शिवराया

श्रीजगदंबा जी तव शुंभादीक भक्षी
दशमुख मर्दूनी ती श्रीरघुवर संरक्षी
ती पूता भूमाता, म्लेंच्छा ही छळता
तुजविण शिवराया तिज कोण दुजा त्राता
जय देव, जय देव, जय जय शिवराया

त्रस्त आम्ही दीन आम्ही, शरण तुला आलो
परवशतेच्या पाशी मरणोन्मुख झालो
साधुपरित्राणाया, दुष्कृती नाशाया
भगवन भगवदगीता सार्थ कराया या
जय देव, जय देव, जय जय शिवराया


============================================================


जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

रेवा वरदा, कृष्ण कोयना, भद्रा गोदावरी
एकपणाचे भरती पाणी मातीच्या घागरी
भीमथडीच्या तट्टांना या यमुनेचे पाणी पाजा
जय जय महाराष्ट्र माझा ...

भीती न आम्हा तुझी मुळी ही गडगडणार्‍या नभा
अस्मानाच्या सुलतानीला जवाब देती जीभा
सह्याद्रीचा सिंह गर्जतो, शिवशंभू राजा
दरीदरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा

काळ्या छातीवरी कोरली अभिमानाची लेणी
पोलादी मनगटे खेळती खेळ जीवघेणी
दारिद्र्याच्या उन्हात शिजला, निढ़ळाच्या घामाने भिजला
देशगौरवासाठी झिजला
दिल्लीचेही तख्त राखितो, महाराष्ट्र माझा


===========================================================


जै जयंती, जै आदीशक्ति, जै काली कपर्दिनी |
जै मधु कैटभ छलनी, देवी जै महीषा विप्रदिनी |
इन्द्र जीमी जंभपर, वाढव सुअंभ पर,
रावण सदम्भ पर, रघुकुल राज है |
पौन बारीबाह पर, संतु रतीनाह पर,
ज्यो सहसत्रबाह पर, राम द्वीजराज है |
दावा दृमदंड पर, चीता मृगझुंड पर,
भूषण बितुंड पर, जैसे मृगराज है |
तेज तम अंस पर, कान्हा जीमी कंस पर,
त्यों मलेच्छ वंश पर, शेर शिवराज है | सर्जा शिवराज है


=========================================================



========================================================

=========================================









January 5, 2009

Karnala Fort Trek...









KARNALA FORT TREK

Karnala Fort & Bird Sanctuary…….. Trek d fort and an adventure The place is a stone throw away from Panvel…. provided you can throw the stone a clear distance almost of 13 kilometers. Karnala is visible from long distances all around 360 degrees so it is obvious that one can do the same from the top. Maybe that’s the reason somebody thought in the first place to build a fort here.


As-soon-as you cross the small town of Panvel on Mumbai Pune Highway and turn right on Mumbai-Goa Highway you sees a thumb like projection; this Pinnacle is the green thumb of Karnala Bird Sanctuary. Karnala is located about 55 kilometers from Mumbai and 13 Kilometers from Panvel. This hill fort is often confused with the panvel fort of Arnala near Virar. The decision to declaration of Karnala under wild life sanctuary regulations has helped it grow into a refreshing green Oasis. The weather changes as-soon-as you reach Karnala; the ozone is clear and fresh; and the birds welcome you with their songs. Birds like Drongo, Crow Pheasant, koels White Peacock, White Chimani are among few of the birds spotted here.


Since the path to Karnala Fort goes through the bird sanctuary, you do not become aware of the height of the hill. The fort is nearly 1500 feet above mean sea level and takes about 60 minutes of brisk climb to reach the top unless you wish to do bird watching and take a casual 2 to 3 hour easy stroll upto the top (easier said than done).

You can see the entrance of Karnala Fort as-soon-as you reach a small plateau. To reach the top you cross a broken gate, a little last mile adventure and you reach the fort. Inside the fort there are few things to explore around the pinnacle few water tanks, granary and ruins of some buildings. The central peak is best left for trained climbers and in monsoon not recommended to climbers also. The pinnacle is more dangerous because it also has beehives on it; so kindly avoid smoking near the beehives or throw stone at it playing monkey.

From the top of Karnala, you can see a vast area below. To the northeast, you will find Haji Malang, and just below before that, Prabalgad and Matheran.. To the south are Rajmachi and the Duke’s Nose, to the Southwest is the Mahal Mira hill range while to the west is the metropolis of Mumbai.

So Sahaydri Sangh guys deicded for the same.. with some brave guys Prakash, Sachin, Deepak, Vaibhav, Sachin D, Ajit, Nilesh & Me.. We starts our journery around 10.15 from the down.. & reached on the top around 11.50 without any hic-cup.. yes.. the legs was very tired but we decided do not hault more than 2 mints.. while going up. It was really amazing experience we faced..

Amidst the rocks at the fort, we found a spot and adopted it as our make shift dining hall. Some guys wanted to take a snap. There were many tanks full of water – dirty water with a lot of filthy deposits. Spent quite a while up there taking in the scenic beauty.

Now guess who the next was to call out to us. The rocks! Time for descend. Good thing that we had enough water with us to last through the trek. It was sunny, but with the Hot climate, the sun is top of the head…. and our journey downwards started. I had expected this to be way easier than the upward climb. But, our legs started showing clear signs of Shivering, approaching cramps- all appearing one after the other. We had to take more frequent breaks... but things worked out fine.. the two dangerous spots were scaled with less difficulty. God bless gravity!

End of trek. Goodbye time.. but only after deciding that the next trek would be within the next two months! Yippie!! Next time, its not going to be just the 4 of us!
We seemed to have had the most severe after effects. Suffered from painful muscles for nearly a week, probably because of the extra caution I took all through the trek and because We had done something this strenuous after a very long gap.

C U all soon. I'll be coming back with a sweet little Trekking story of a Sahaydri Sangh – Some friends I made in this trekking and who became an inseparable part of my life is Sachin, Rajesh, Umesh, Nilesh, Vaibhav, Santosh. Amazing inspiration these my friends have… Mahesh, Rohit is also part of this Sahaydri Sangh..

SAHAYDRI SANGH